चित्तरंजन दास
चित्तरंजन दास (बंगाली: চিত্তরঞ্জন দাস; उच्चार: चित्तोरोंजोन दाश) (नोव्हेंबर ५, १८७० - जून १६, १९२५) हे एक बंगाली वकील व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी पुढारी होते. त्यांना देशबंधू असे संबोधले जात असे.
चित्तरंजन दास | |
---|---|
देशबंधू चित्तरंजन दास | |
टोपणनाव: | देशबंधू |
जन्म: | नोव्हेंबर ५, १८७० |
मृत्यू: | जून १६, १९२५ |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना: | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
धर्म: | हिंदू |
वडील: | भुबनमोहन दास |
पत्नी: | बसंती देवी |
अपत्ये: | सिद्धार्थ शंकर राय मंजुला बोस |
श्रीअरविंद घोष व चित्तरंजन दास
अरविंद घोष यांना जेव्हा इ.स. १९०७ मध्ये अटक झाली तेव्हा दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना देशबंधू चित्तरंजन दास यांनी श्रीअरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. पुढे घोष यांची निर्दोष सुटका झाली.देशबंधू चित्तरंजन दास यांच्या 'सागर संगीत' या बंगाली काव्याचा अरविंद घोष यांनी Songs of the Sea या काव्यामध्ये अनुवाद केला होता.[१]
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे